Exclusive

Publication

Byline

Location

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! 'ठरलं तर मग'मध्ये रोमांचक वळण

Mumbai, मे 2 -- 'ठरलं तर मग'च्या आजच्या भागात सायलीच्या हाती साक्षी विरोधातील सगळे पुरावे लागलेले पाहायला मिळणार आहेत. सायलीच्या हातात सगळे पुरावे तर आले आहेत, मात्र आता बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्... Read More


भारतीय क्रिकेट टीमसाठी 'अश्वत्थामा' बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

Mumbai, मे 2 -- नुकतीच टी२० विश्वचषक २०२४साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १ जूनपासून टी-२० विश्वचषक सामन्यांना सुरुवात होणार आहे. विश्वचषकापूर्वी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी या खेळात टीम... Read More


श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत येणार मोठं वळण!

Mumbai, मे 2 -- 'सारं काही तिच्यासाठी'मालिकेत नुकताच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला. आता लग्न सोहळा पार पडल्यानंतर थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशाला घेऊन मुंबईला जाणार आहे. त्याआधी छाया, निशी,... Read More


निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

Mumbai, मे 1 -- छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपूर्वीच टीआरपीचं कारण देऊन हा शो ऑफ एअर झाला. मात्र, हा कार्यक्रम बंद झ... Read More


ये राम तो रॅम्बो निकला रे! 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

Mumbai, मे 1 -- 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम लीलाला शोधून आणताना दिसणार आहे. अभिरामने लीलाला शोधून तर काढलं होतं. मात्र, ती स्वतःच मेहंदी सोहळ्यातून पळून गेली, हे लक्षात आल्या... Read More


तयार राहा... 'बाहुबली' पुन्हा येतोय! एसएस राजमौलींनी प्रेक्षकांना दिलं तगडं सरप्राईज! नव्या प्रोजेक्टची घोषणा

Mumbai, मे 1 -- 'बाहुबली' आणि 'बाहुबली २'सारख्या उत्कृष्ट चित्रपटांनंतर आता दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या आगामी सीरिजची घोषणा केली आहे. म्हणजेच पुन्हा एकदा प्रेक्षकांना 'बाहुबली'ची नवी भेट मिळण... Read More


सायलीच्या हाती पुरावे लागणार तर साक्षीलाही संशय येणार! 'ठरलं तर मग' मालिका रंजक वळणावर

Mumbai, मे 1 -- 'ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागात साक्षी आणि चैतन्य यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू असलेली पाहायला मिळतेय. चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्यासाठी सुभेदार कुटुंब देखील साक्षीच्या घरी... Read More


'ठरलं तर मग'च्या चाहत्याने पात्रांवरून ठेवली चिमुकल्या पाहुण्यांची नावं! अभिनेत्याने शेअर केला भन्नाट किस्सा

Mumbai, मे 1 -- सध्या मालिकांची चाहत्यांमध्ये तुफान क्रेझ आहे. अनेक मालिकांना चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. यातच 'ठरलं तर मग' या मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्या... Read More


लीलाला शोधण्यात अभिराम यशस्वी होणार! पण... ; 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये येणार नवं रंजक वळण

Mumbai, एप्रिल 30 -- 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम लीलाला शोधण्यासाठी बाहेर पडताना दिसणार आहे. इथे जहागीरदारांच्या घरात सगळेच लोक लीलाला नावं ठेवत आहेत. तिला लग्न करायचं नव्हतं... Read More


अर्जुन-चैतन्यची झाली दिलजमाई; सायलीसोबत मिळून करणार साक्षीच्या कोट्याची सफाई! 'ठरलं तर मग'मध्ये आज काय घडणार?

Mumbai, एप्रिल 30 -- 'ठरलं तर मग' या मालिकेच्या आजच्या भागात चैतन्य आणि साक्षी यांचा साखरपुडा होताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे चैतन्य आपल्या साखरपुड्याच्या आनंदात आहे. तर, दुसरीकडे दुसरीकडे साक्षीचा ... Read More